तसा खूप प्रवास झाला अात्तापर्यंत पण त्याचा तितका कधीच विचार नाही केला. गरजच नााही पडली कधीच , पण आता वाटतं, करून पहावा एकदा...
हो माझा प्रवास बदलला आहे. ह्यात निरसता नाहीए , उगाचपणा नाहीेए. आत्ता जाणवतंय ध्येय-हीन प्रवास आणि प्रवास ध्येयं आखून केलेला ह्यात काय कमालीचा फरक आहे ते.
प्रवास कोणताही असो सोबती मिळतातच पण कधी कधी तो "सोलो" असणं पण गरजेचं असतं. हरवलेले प्रश्न सापडतात, त्यांची उत्तरं सुद्धा.
अपघाता नंतर गोष्टी बदलतात,खरंच आहे ते. विचार, approach, पद्धती बदलतात किंवा बदलावे लागतात. मला आनंद ह्याचा आहे की हे सगळं मी स्वतः ठरवलं आणि साध्य पण झालं-करतोय-होणार.
आता लवकरच "प्रवाशी" मधून पुन्हा "रायडर" ह्या भूमिकेत येणार... (feeling xcited 😈)
No comments:
Post a Comment